कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार; फडणवीस–अजित पवार बैठकीतील ‘इनसाईड स्टोरी’ समोर

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या अटकेची शक्यता अधिक गडद झाली आहे. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयानुसार कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षेची पुष्टी झाल्याने कोकाटे … Read more

बीडच्या डॉक्टर लेकीला न्याय मिळवण्यासाठी बजरंग बाप्पा अमित शाहांना भेटणार; महादेव मुंडेप्रकरणावर सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल!

बीड (प्रतिनिधी): महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषत: बीडच्या डॉक्टर लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी त्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आग्रह करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला सडेतोड शब्दांत आक्षेप घेतला. त्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी SIT स्थापन … Read more

तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील’ – पंकजा मुंडेंची सीएम देवेंद्र फडणवीसांना भावनिक प्रतिक्रिया

बीड: श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने वनविभागाची तब्बल ४ हेक्टर जमीन देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत ही माहिती सार्वजनिक केली. या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय खरवंडी (अहमदनगर) येथील भगवानगड … Read more

भगवानगड ट्रस्टला वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकाराची मंजुरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बीड: महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या खरवंडी (जि. अहमदनगर) येथील श्री क्षेत्र भगवानगड देवस्थानाच्या विकासासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले की, केंद्र सरकारने भगवानगड ट्रस्टसाठी वनविभागाची ४ हेक्टर जमीन देण्यास अंतिम मान्यता दिली आहे. ही जमीन सामाजिक विकासकामे, रुग्णालय, वाहनतळ, यात्रेकरू निवास आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी वापरण्यात येणार … Read more

महाराष्ट्रात ओला दुष्काळ? अजित पवारांचे थेट उत्तर

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक तसेच विरोधकांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, “शासन योग्य ते निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत लवकर उपलब्ध … Read more