परळी वैद्यनाथ मतदारसंघात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; आमदार धनंजय मुंडे आवाहन

परळी वैद्यनाथ मतदारसंघातील नागरिकांसाठी सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व लहान मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे. या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरं, शेतजमीन, पशुपालन आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला दिसतो आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रशासन … Read more

बीड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे

बीड: हवामान खात्याने बीड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नदी-नाल्यांचा पाणी स्तर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, पूरप्रवण भागांपासून दूर रहावे आणि अधिकृत सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, अशी महत्त्वाची सूचना ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण … Read more

बीडमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी

बीड: गेल्या चार दिवस विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्री ११ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके नष्ट झाली होती. जमिनी खरडल्यामुळे गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना देखील फटका बसल्याचे दिसून आले. बीडमधील सहा तालुक्यांमध्ये २४ तासांत … Read more

महाराष्ट्रात ओला दुष्काळ? अजित पवारांचे थेट उत्तर

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक तसेच विरोधकांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, “शासन योग्य ते निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत लवकर उपलब्ध … Read more