महाराष्ट्रात ओला दुष्काळ? अजित पवारांचे थेट उत्तर
पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक तसेच विरोधकांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, “शासन योग्य ते निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत लवकर उपलब्ध … Read more