खळबळजनक आरोप — पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला?

बीड: बीड जिल्ह्यातल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. वकील आणि कायदेशीर सल्लागार परमेश्वर गीते यांनी दावा केला आहे की, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात असलेल्या या साखर कारखान्याची विक्री केली गेली आहे, जे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी दिले गेले होते. या आरोपामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Read more

बीड -ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून ऑटोचालकाचा आत्महत्या

बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी गावातील एका ऑटो रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्माराम भांगे असे या दुर्दैवी घटनेतील मृताचे नाव असून, गुरुवारी (दि.२५) ही घटना घडली. त्यांच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी “आपले ओबीसी आरक्षण संपले आहे, त्यामुळे माझ्या मुलांना नोकरी लागणार नाही,” … Read more