आष्टी तालुक्यात पूरस्थिती गंभीर – गावोगाव पाणी शिरले, संपर्क तुटले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काल रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांवर मोठे संकट कोसळले असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. गावांना तळ्याचे स्वरूप, शेतं पाण्याखाली शनिवार आणि … Read more

पिंपळादेवीत सर्वत्र पाणी – मसनवाटा पाण्याखाली; वृद्धेच्या पार्थिवावर शेजारच्या गावात अंत्यसंस्कार

बीड : बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावात पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साठ्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावातील घराघरांत पाणी शिरले असून शेती, रस्ते आणि मसनवाटा पाण्याखाली गेले आहेत. या परिस्थितीचे सर्वात वेदनादायक रूप आज पहाटे पाहायला मिळाले, जेव्हा गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाले. मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, कारण … Read more