बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका – कपाशी पिकांचं मोठं नुकसान
बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पाण्याखाली रस्ते गेले आहेत. माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः कपाशी पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून उत्पादन घटण्याची … Read more