लेकीचं दिवाळीत लग्न, पण शेती गेली… बळीराजाची व्यथा ऐकताच धनंजय मुंडेंनी दिले महत्त्वाचे आदेश

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला, घरे पडली, शेतातील पिके वाहून गेली आणि शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्यासमोर एका शेतकऱ्याने आपली हृदयद्रावक व्यथा मांडली आणि त्यावर … Read more