‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित अशा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली असून, दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना गुंगारा देत चक्क तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचे त्यांनी म्हटले … Read more